शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
3
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
4
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
5
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
6
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
8
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
9
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
10
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
11
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
12
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
13
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
14
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
15
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
16
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
17
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
18
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
19
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
20
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे रास्तारोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 17:24 IST

लातूर जिल्हा त्वरित दुष्काळग्रस्त जाहीर करावा़ शेतकऱ्यांना हेक्टरी ५९ हजारांची मदत करावी, या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने निटूर येथे सोमवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले़

निटूर (जि. लातूर) : लातूर जिल्हा त्वरित दुष्काळग्रस्त जाहीर करावा़ शेतकऱ्यांना हेक्टरी ५९ हजारांची मदत करावी, या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने निटूर येथे सोमवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले़

शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अभय साळुंके यांच्या नेतृत्वाखाली लातूर- निटूर मार्गावर हे आंदोलन करण्यात आले़ निलंगा तालुक्याची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी असताना ती ६१ पैसे दाखविण्यात आली आहे़ ती पैसेवारी कमी करण्यात यावी, अशी मागणी साळुंके यांनी केली़ या आंदोलनात नागनाथ बुडगे, अमर निटूरे, सिध्दू बिरादार, नागनाथ बसवणे, प्रशांत पाटील, शिवाजी सोमवंशी, महेबूब शेख, अमृत कांबळे, गौतम कांबळे, लायक शेख, किशोर मोहिते, प्रसाद बुरकुले, हरिभाऊ सोमवंशी, भगवान करंजे, अंकुश कवडे आदी सहभागी झाले होते़

शासनाची कर्जमाफी फसवी़अभय साळुंके म्हणाले, पालकमंत्री जिल्ह्याची पाणीपातळी वाढल्याचे सांगत आहेत़ परंतु, प्रत्यक्षात पाणी पातळी घटली आहे़ शासनाची कर्जमाफी ही फसवी असून अनेकांचे कर्ज अजूनही जैसे थे आहे़ शेतकऱ्यांना नवीन कर्जही मिळत नाही़ शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपले आंदोलन सुरुच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले़

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाagitationआंदोलनdroughtदुष्काळ