ज्या राष्ट्रीयकृत बँका शेतक-यांना कर्जपुरवठा करणार नाहीत, त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करू, असा इशारा अर्थ व नियोजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिला. ...
अनेक जलप्रकल्पांनी तळ गाठल्याने आगामी कालावधीतही चांगल्या, सातत्यपूर्ण, सर्वदूर पावसाची गरज आहे, अन्यथा काही गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. ...
जेईई अॅडव्हान्स परीक्षेतही लातूर पॅटर्नचा दबदबा कायम राहिला असून, राजर्षी शाहू महाविद्यालयातील १८, दयानंद विज्ञानचे २ तर श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञानचे ३ विद्यार्थी आयआयटी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. ...
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगामध्ये गुरुवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत जोरदार पाऊस झाला. यामुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. उमरगा शहरातील सखल वस्त्यांमध्ये ... ...