सोयाबीनच्या दरात १२० ते ३०० रुपयांपर्यंत वाढ होऊन हे दर हमीभावाच्या जवळपास पोहोचतील़ ही दरवाढ दोन दिवसांतच दिसून येईल, अशी माहिती राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली. ...
मुलांची त्यांच्या पालकाबद्दल नेहमीच तक्रार असते. या बालदिनी मराठवाड्यातील अशाच काही जबाबदार पदावरील व्यक्तींना त्यांचे काम, कुटुंबाची जबाबदारी व मुलांची ओढ याबद्दल बोलत केले आहे त्यांच्याच मुलांनी. ...
नाशिकच्या धर्तीवर येथील गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे परत मिळावे,यासाठी पोलिसांक डून प्रयत्न केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मैत्रेयच्या संचालिका वर्षा संकपाळ हिच्यावर अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे तपास अधिका-यांनी सांगितले. ...
उपग्रहाद्वारे झालेल्या एका सर्वेक्षणानुसार औसा तालुक्यातील काही भागांत हायड्रोकार्बन असण्याची शक्यता समोर आली होती़ या पार्श्वभूमीवर केंद्रीय भूगर्भ संशोधन पथकाने शिंदाळा जहांगीर शिवारातील ...
टेकचंद सोनवणेनवी दिल्ली - परराष्ट्र मंत्रालय व न्यूयॉर्क वाणिज्य दूतावासाच्या अनास्थेमुळे लातूरच्या सुनील बिराजदारचा मृतदेह 12 दिवसानंतरही अमेरिकेत अंत्यसंस्काराविना आहे. तो ओहियोतील विद्यापीठात अभियांत्रिकीचे पदव्युत्तर शिक्षण घेत होता. सुनील 27 ऑक ...
उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत सिनसिनाटी विद्यापीठात ऑगस्ट मध्ये प्रवेश घेतलेल्या सुनील बालाजी बिरादार ( २६ ) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. ...