राज्य सरकार घोषणांच्या पलिकडे काहीच करीत नाही. केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करीत नाही. कुठल्याही शेतमालाला आधारभूत किंमत दिली जात नाही. एकंदरित, या सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यांवर सोडले आहे, अशी टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवार ...
जातीयवादी पक्ष स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी दोन समाजामध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला. ...
कृषीपंपाचे ६० हजार रुपये आलेले वीजबिल कमी करून दिले नसल्याच्या कारणाने एकंबी तांडा येथील एका शेतक-याने उजनी महावितरण कार्यालयात मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास विषारी द्रव प्राशन केले ...
भीमा कोरेगावच्या घटनेच्या निषेधार्त विविध संघटनांनी एकत्रित पुकारलेल्या बंदला मराठवाड्यात सर्वत्र चांगला प्रतिसाद लाभला. औरंगाबाद व नांदेडच्या आंबेडकर नगर भागात जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना वगळता सर्वत्र शांततेत बंद पाळण्यात आला. ...
भूकंपानंतर पुनवर्सन झालेल्या औसा तालुक्यातील कार्ला गावात प्राचीन जैन मंदिर असून, या मंदिरात साधारणत: पाच फूट उंचीच्या तीन कोरीव मूर्ती आहेत़ मधली मूर्ती सप्तफणा पार्श्वनाथांची आहे़ ...
अहमदपूर (जि. लातूर) : येथील साहित्य संगीत कला अकादमीतर्फे दिला जाणारा ‘दर्पण सेवा गौरव राज्य पुरस्कार २०१७’ ‘लोकमत’चे वरिष्ठ सहायक संपादक अतुल कुलकर्णी (मुंबई) यांना जाहीर झाला आहे. ...