२०१६ च्या अभूतपूर्व पाणीटंचाईनंतर लातूर शहरात पाणीटंचाई जाणवली नाही. कारण, २०१६ च्या पावसाळ्यापासून मांजरा धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. ... ...
जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून एडी सिरिंजचा पुरवठा मागणी प्रमाणे होत नाही. त्यामुळे बालकांच्या लसीकरणासाठी वापरण्यात येणा-या सिरिंज वापर कोरोना ... ...
उदगीरच्या नगराध्यक्षांना भाषणाची संधी का नाही उदगीर नगरपालिकेवर भाजपचे वर्चस्व आहे. नगराध्यक्ष भाजपचेच. परवा शहरात पालकमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री ... ...
मुंबई, पुण्याचे तिकीट मिळेना... रेल्वे विभागाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांना माेठ्या प्रमाणावर प्रवाशांतून प्रतिसाद मिळत आहे. लातूर ... ...
आता प्रत्येकाला आपल्या हाती असलेला स्मार्टफाेन, संगणक अतिशय काळजीपूर्वक वापरण्याची गरज आहे. साेशल मीडियामध्ये माेठ्या प्रमाणावर बनावट मेसेज व्हायरल ... ...