फत्तेपूर गावात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने, त्यातून झालेल्या संसर्गामुळे माेठे १८ आणि इतर आजारांनी ७ अशी एकूण २५ जनावरे दगावली. परिणामी, पशुपालकांमध्ये कमालीची चिंता आहे. ...
तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना ग्रामीण भागातील प्रशासनाचा दुवा,असे संबोधले जाते; परंतु या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण वाढला होता. ...