विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्याशिवाय राहणार नाही, असे विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले होते. या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातुरमधील सभेत भूमिका मांडली. ...
Ravindra Chavan News: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. रवींद्र चव्हाण यांनी लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील अशा प्रकारच्या केल ...