ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
राजकुमार जोंधळे , लातूर जिल्ह्यात नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरनिमित्त करण्यात येणाऱ्या ओल्या पार्ट्या, अनियंत्रित मद्यप्राशन करणाऱ्या तरुणाईवर पोलिस प्रशासनासह ...
राजकुमार जोंधळे , लातूर शहरासह जिल्ह्यातील पाणीप्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चालला आहे. नदी-नाले कोरडी पडली असून, विंधनविहिरींची पाणीपातळीही खालावली आहे. ...
लातूर : पिण्याच्या पाण्यानंतर शेती व शेतीनंतर उद्योगाला पाणी द्यावे, असे नियोजन असतानाही महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्यानंतर उद्योगाला पाणी देण्याची भाषा केली जात आहे़ ...
लातूर : राज्यात व केंद्रात मोठमोठी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजप, शिवसेनेच्या सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे़ निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा या सरकारला विसर पडला आहे़ ...
घाटनांद्रा : भुसावळ ते औरंगाबाद या ७६५ केव्ही विद्युत वाहिनीच्या तारांखाली येणारे झाडे विद्युत प्रवाहाने वाळून जात असल्याने कंपनीने नुकसानभरपाई देण्याची मागणी या भागातील शेतकर्यांनी केली आहे. ...