ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
सितम सोनवणे , लातूर पिण्याचे पाणी साठवून ठेवण्यासाठी नागरिकांना उपाययोजना कराव्या लागत आहेत. त्यामुळे टाक्या, बॅरल, कॅन, घागरी, बकेटस्ला मागणी वाढली आहे. ...
औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत प्रथमेश कुंदलवाल, मयूर मोरे, कांत गिरी यांनी प्रथम क्रमांक मिळवला. ...
औरंगाबाद : लोणावळा येथे योगा अँड एज्युकेशन प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिस या विषयावर झालेल्या ८ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. गोविंद कदम यांनी इफेक्ट ऑफ योगा अँड एरोबिक एक्सरसाईज अ कम्पॅरिझन ऑफ बायोमेकॅनिकल पॅरामिटर्स इन कॉलेज विमेन या विषयावर सादर केलेल् ...
हैदराबादमधील असहिष्णुतेचा निषेध करण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक अशोक वाजपेयी यांनी डी. लिट. परत करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित हा दलित युवक लेखक बनण्याचे स्वप्न पाहत होता, त्याने आत्महत्या केली. या घटनेचा मला धक्का बसला आहे. विद्यापीठाने मानवतेविरोधात ...
जळगाव: पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय कक्षात आलेल्या तडजोडीसाठी आलेल्या पती-पत्नीच्या वादातून मेहुणे व शालक यांच्यातच जोरदार हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजता घडली. यात खुर्च्यांचीही फेकाफेक झाली. यावेळी एकही पुरुष पोलीस उपस्थित ...