सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
लातूर शहरात एकूण ३५ प्रभाग आहेत़ प्रत्येक प्रभागाला २ टँकरने मनपा ८ दिवसाआड पाणी देते़ तर स्थानिक स्त्रोतातून तसेच रेल्वेचे आलेले पाणी उचलण्यासाठी ...
लातूर : लातूर मनपाच्या प्रभाग क्रमांक ११ (ब) साठी झालेल्या पोटनिवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला सर्वाधिक १२२५ मते पडली असून, ...
राजकुमार जोंधळे , लातूर शहराला मिरजहून रेल्वेने दररोज ५ लाख लिटर, माळकोंडजी १ लाख २५, डोंगरगाव २८ लाख ७, भंडारवाडी १५ लाख आणि साई प्रकल्पावरुन ...
लातूर : मिरजहून लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा केला जात आहे़ गेल्या ६ दिवसांपासून १० वॅगनची एक जलपरी दररोज ५ लाख लिटर पाणी घेऊन येत आहे़ ...
औरंगाबाद : महाराष्ट्र भावसार युवा महासंघातर्फे आयोजित भावसार समाज वधू-वर पालक परिचय मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाला. अग्रसेन भवन, सराफा येथे झालेल्या या मेळाव्यात पाचशेहून अधिक वधू-वरांनी नावनोंदणी केली. महाराष्ट्र भावसार युवा महासंघाचे संस्थापक अध् ...
कोळनूर : नापिकी व कर्जबाजारीपणामुळे जळकोट तालुक्यातील करंजी येथील एका ३५ वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली आहे़ ...
वाढवणा (बु.) : उदगीर तालक्यातील डाऊळ येथील शेतकरी आपल्या शेतातील दावणीला बांधलेल्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी शनिवारी दुपारी गेला असता, ...
लातूर: लोकसहभागातून राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त लातूर चळवळीसाठी विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, ...
लातूर : शहरात रामनवमीनिमत्त विनापरवाना मिरवणूक काढत डॉल्बीचा निर्धारित डेसिबलपेक्षा अधिक आवाज करुन, सार्वजनिक शांतता भंग करुन, ...
उदगीर : पुर्वीच्या सरकारने ७० हजार कोटी खर्चून प्रत्यक्षात एक टक्काही सिंचन काम केले नाही़ मी मंत्रालय सांभाळताना जलयुक्तच्या माध्यमातून ...