दुष्काळग्रस्त लातूरला पाणी पोहोचवण्यासाठी रेल्वेने चार कोटी रुपयांचे बिल आकारले आहे. महिन्याभरापूर्वी रेल्वेने पहिल्यांदा पाणी एक्सप्रेसने पाणी लातूरला पोहोचवले. ...
लातूर : लातूर महानगर पालिकेच्या महापौरपदाची आज निवड होणार असून, यासाठी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्यावतीने उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. निवडीदरम्यान होणार्या रजाकीय तडजोडी आणि हालचालीकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. ...
प्रशांत तेलवाडकर , औरंगाबाद वातावरणीय बदलांचा प्रश्न लक्षात घेत, केंद्र सरकारने २०१४ मध्ये स्वतंत्र वातावरणीय बदल खाते सुरू केले. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात वारंवार पडणारा दुष्काळ निवारण्यासाठी ...
लातूर : भाजपच्या वतीने लातुरात जलजागरण सभेचे आयोजन करण्यात आले असून प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची लातूर येथे रविवार १५ मे रोजी टाऊन हॉलवर सभा आयोजित करण्यात आली आहे. ...
लातूर : महापालिकेच्या पाणी वितरणात दुजाभाव होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत़ रेल्वे आणि स्थानिक स्त्रोतातून पाणीसाठ्यात वाढ झाली असली वितरणात मात्र नियमितता आली नाही़ ...
शिरूर अनंतपाळ : तालुक्यात जवळपास साडेतीन हजार हेक्टर ऊसाचे क्षेत्र होते़ परंतु, यंदाच्या दुष्काळामुळे हे क्षेत्र अवघ्या २०० हेक्टरवर आले आहे़ परिणामी, ...
बाळासाहेब जाधव ल्ल लातूर जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी मुंबईच्या इंम्पती संस्थेच्या पुढाकारातून ४० बोअर घेतले आहेत़ एकूण बोअर पैकी त्यातील ३६ बोअरला पाणी लागले आहे़ ...