राजकुमार जोंधळे , लातूर गरिबीचे भांडवल न करता आयुष्यात आलेल्या संकटांवर ज्ञानाच्या बळावर मात करुन संधीचे सोने केले. ज्ञानाशिवाय अज्ञान दारिद्र्य आणि गरिबीही घालविता येत नाही, ...
लातूर : लातूर शहरात सध्या तीव्र पाणीटंचाई असून मनपाच्या वतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ पंधरा दिवसांतून एकदा टँकरने पाणीपुरवठा केला जातो़ ...
राजकुमार जोंधळे , लातूर शहरासह जिल्हाभरात दुष्काळ आणि भीषण पाणीटंचाई आहे. आता नागरिकांसह सार्वजनिक ठिकाणी असलेल्या पाणपोर्इंचा घसाही गेल्या अनेक दिवसांपासून कोरडा पडला आहे. ...
लातूर : लातूर जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई असून, त्यामुळे प्रशासन पातळीवर विविध उपक्रम राबविले जात आहेत. सांडपाणी अमृत शोष खड्ड्यांत मुरवून विहिरी रिचार्ज करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ...
लातूर : मद्यपि, व्यसनी माणूस स्वत:बरोबर समाजालाही बिघडवून टाकतो. त्यामुळे व्यसनी माणसांवर सामाजिक बहिष्कारच टाकला पाहिजे, असे मत संत प.पू. श्री १०८ प्रतिकसागर महाराज यांनी येथे रविवारी व्यक्त केले. ...
लातूर : यशवंत पंचायतराज अभियानाचा लातूर जिल्हा परिषदेला राज्यस्तरावरील द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. रविवारी राज्यपाल व ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते मुंबईत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले ...