लातूर : जिल्ह्यात दुष्काळ टंचाई तक्रार निवारणासाठी नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून गेल्या आठवड्यात कक्षाकडे प्राप्त झालेल्या १३७ तक्रारींपैकी १३१ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे़ ...
अहमदपूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्यासाठी घागरभर पाणी मिळविण्यासाठी नागरिकांची पायपीट सुरु आहे़ सध्या तीव्र उन्हाळा असतानाही यंदा थंड पाणी मिळावे म्हणून ...
भादा : औसा तालुक्यातील भादा व परिसरातील वीज ग्राहक जादा वीजबिलामुळे हैराण झाले असतानाच आता महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सक्तीची वसुली केली जात आहे़ त्यामुळे ग्राहकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे़ ...