भादा : सध्या औसा तालुक्यातील बहुतांश गावांत तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ तालुक्यातील हळदूर्ग येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने गावातील कुपनलिकेचे अधिग्रहण करण्यात आले आहे़ ...
मानव मुक्तीचे प्रणेते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शतकोत्तरी रौप्य महोत्सवी जयंत्युत्सव गुरुवारी विविध सामाजिक संघटना, ... ...
दुष्काळ आणि भीषण पाणी टंचाईचा सामना करणा-या लातूररमध्ये पाणी एक्सप्रेसने दूसरी फेरी पूर्ण केली आहे. बुधवारी रात्री पाच लाख लिटर पाणी घेऊन पाणी एक्सप्रेस लातूरमध्ये दाखल झाली. ...