गोविंद इंगळे , निलंगा सप्टेंबर २०१५़़़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पहिलाच दुष्काळी दौरा निलंगा तालुक्यात़़़ या दौऱ्यात सिंचन विहिरीचे उद्घाटन करण्यासाठी रातोरात तोंडी मंजुरी देवून ...
लातूर : शहर व जिल्ह्यातील दुष्काळ, टंचाई तक्रार निवारणासाठी वार रुमची स्थापना करण्यात आली असून, सहा दिवसात नागरिकांनी कलेल्या ८८ तक्रारींपैकी ८४ तक्रारी निकाली काढण्यात आल्या ...
लातूर : लातूर तालुक्यातील सेलू (शिवणी) येथील घरावरील असलेली झाडाची फांदी तोडताना विजेच्या धक्क्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी घडली. ...