लातूर : महापालिकेच्या पाणी वितरणात दुजाभाव होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत़ रेल्वे आणि स्थानिक स्त्रोतातून पाणीसाठ्यात वाढ झाली असली वितरणात मात्र नियमितता आली नाही़ ...
शिरूर अनंतपाळ : तालुक्यात जवळपास साडेतीन हजार हेक्टर ऊसाचे क्षेत्र होते़ परंतु, यंदाच्या दुष्काळामुळे हे क्षेत्र अवघ्या २०० हेक्टरवर आले आहे़ परिणामी, ...
बाळासाहेब जाधव ल्ल लातूर जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी मुंबईच्या इंम्पती संस्थेच्या पुढाकारातून ४० बोअर घेतले आहेत़ एकूण बोअर पैकी त्यातील ३६ बोअरला पाणी लागले आहे़ ...
लातूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेला सोने खरेदीचा मुहूर्त अतिशय शुभ मानला जातो. मात्र दुष्काळामुळे यंदा अनेकांचा सोने खरेदीचा मुहूर्त हुकला आहे. ...