डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
उदगीर : शहरातील नांदेड नाका परिसरात असलेल्या प्लॉटच्या खरेदी-विक्रीतून झालेल्या वादातून फसवणूक झाल्याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिसात तिघाविरू द्ध गुन्हा नोंद आहे़ ...
लातूर शहरातील आंध्रा बँकेतील दोघा कर्मचाऱ्यांसह एक आडत व्यापाऱ्याला तब्बल ११ लाख रुपयांच्या चलन बदल प्रकरणी अटक करण्यात आली होती. ...
लातूर : महिला शिक्षणाला चालना मिळावी म्हणून मुलींचे स्वतंत्र शाळा-महाविद्यालये अस्तित्वात आली आहेत. ...
लातूर कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना यंदा निसर्गाने चांगलीच साथ दिली आहे़ ...
लातूर : वसंतराव नाईक महामंडळाच्या ११ लाभार्थ्यांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार जिल्हा व्यवस्थापकांकडे करून तीन महिने लोटले आहेत़ ...
महिला शिक्षणाला चालना मिळावी म्हणून मुलींचे स्वतंत्र शाळा-महाविद्यालये अस्तित्वात आली आहेत ...
अस्मितादर्शचे ३४ वे साहित्य संमेलन यंदा लातूरमध्ये १४ व जानेवारी २०१७ रोजी होत आहे. ...
उदगीर / देवणी : उदगीर व देवणी शहरातील तब्बल १४ दुकाने एकाच रात्रीतून चोरट्यांनी फोडल्याची घटना सोमवारी पहाटे घडली आहे़ ...
लातूर : प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक व विक्रेता असतो. ग्राहक म्हणून व्यक्तीने आपल्या हक्कासाठी झगडलेच पाहिजे. ...
लातूर : शहरातील अंबाजोगाई रोडवरील बसस्थानक क्रमांक २ वरून लातूर ते औरंगाबाद या ७ वाजता जाणाऱ्या बसचा चालक मोबाईल स्वीच आॅफ करून गायब झाल्याने औरंगाबाद जाणाऱ्या ८० प्रवाशांची गैरसोय झाली़ ...