पुलावरुन जाणारे ट्रॅक्टर पाण्याचा अंदाज आले नसल्याने वाहून गेले़ ट्रॅक्टरवर बसलेले चौघेही वाहून गेले मात्र, त्यांना पोहता येत असल्याने चौघेही बाहेर आल्याने वाचले आहेत़ ...
लातूर जिल्ह्यासह उस्मानाबाद, बीड आणि नांदेड या जिल्ह्यांत डेंग्यूने थैमान घातले आहे. त्यामुळे १६५ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे रक्त नमुन्यांच्या तपासणीअंती अहवाल आल्यानंतर स्पष्ट झाले ...
औरंगाबाद : जायकवाडी येथील पाणीपुरवठा योजनेजवळील वीज कंपनीचा एक ट्रान्सफार्मर बुधवारी सकाळी खराब झाला. त्यामुळे शहराची तहान भागविणारे दोन पाणीपुरवठा पंप बंद पडले. औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीने पर्यायी व्यवस्था करून पंप सुरू केले. त्यानंतर परत ट्रान्स ...
चित्तेपिंपळगाव : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ग्रामपंचायत येथे सरपंच शहादेव बागडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच राहुल म्हस्के, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग सोनवणे, शिल्पा वर्मा, कावेरी वाघमारे, मंगलाबाई कर्डक, शिपाई संज ...
औरंगाबाद : पुणे येथे होणार्या महा कबड्डी स्पर्धेसाठी वसंतराव नाईक महाविद्यालयाचे विद्यार्थी सुनील दुबिले व मयूर शिवतरकर यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य राजाराम राठोड, अ.भा. कबड्डी फेडरेशनचे उपाध्यक्ष प्रा. किशोर पाटील, ...
औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर बुधवारपासून सुरू झालेल्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत कोल्हापूर विभागाने वर्चस्व राखताना ४ सुवर्ण, १ रौप्य व ३ कास्यपदकांची कमाई केली. कोल्हापूरने ३ सुवर्ण, २ रौप्य व कास्यपदके जिंकली. तिसर्या क्रमांकावर असणार् ...
औरंगाबाद : गणेश विसर्जनाच्या वेळी औरंगपुर्यातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर शासनातर्फे व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून निर्माल्यदानाचा व त्याच्या व्यवस्थापनाचा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या एनएसएस व एनस ...