खैरलांजी हत्याकांड प्रकरणात मी प्रामाणिकपणे भूमिका मांडली़ यातील आरोपींना फाशी-जन्मठेपेपर्यंत नेले़ तरीही काही मूठभर लोकांनी मला त्यात अॅट्रॉसिटीचा अंतर्भाव का नाही ? ...
लातूर : १९८१ साली रेणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घर जाळल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या रेकॉर्डवरील फरार आरोपींच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल ३५ वर्षांनंतर आवळल्या आहेत. ...