लातूर :मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत आहे. या मुदतीत अपक्षांसह नाराजांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी म्हणून पक्ष प्रमुखांकडून मनधरणी सुरू आहे. ...
लातूर :२२८ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली आहे़ उर्वरित ११६ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना अपात्र ठरविण्यात आले आहे़ ...