शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

बीड जिल्हा तपास यंत्रणांच्या रडारवर; सात विद्यार्थ्यांकडे बिहारची प्रवेशपत्रे!

By राजकुमार जोंधळे | Updated: June 30, 2024 00:36 IST

नीट प्रकरण : पालक-विद्यार्थी चाैकशीच्या फेऱ्यात अडकली

राजकुमार जाेंधळे / लातूर : येथील पाेलिसांनी चाैकशी केलेल्या १४ पैकी ८ विद्यार्थ्यांकडे बिहार राज्यातील प्रवेशपत्रे आढळून आली आहेत. यात लातूरमधील एक तर सात विद्यार्थी हे बीड जिल्ह्यातील असल्याचे समाेर आले आहे. पालक-विद्यार्थी चाैकशीच्या फेऱ्यात अडकले असून, आता बीड जिल्हा तपास यंत्रणांच्या रडारवर आला आहे.

लातुरातील नीट गुणवाढ प्रकरणातील आराेपी इरण्णा काेनगलवार हा अद्यापही तपास यंत्रणांच्या हाती लागला नाही. त्याच्या अटकेसाठी पथके मागावर असून, ताे हाती लागल्यानंतरच तपासाला दिशा मिळणार आहे. त्याच्या संपर्कातील एजंटांची नावे व त्यांची कारमाने समाेर येणार आहेत. लातुरात नेमलेल्या दाेघा एजंटाच्या अटकेची कुणकुण लागताच त्याने राताेरात लातूर साेडले. पथकांनी सर्वत्र शाेध घेतला आहे, मात्र ताे चकवा देत पसार आहे.

‘त्या’ पालक-विद्यार्थ्यांची हाेणार चाैकशी...

अटकेतील आराेपी मुख्याध्यापक पठाण आणि शिक्षक जाधव याच्या माेबाइलमध्ये एकूण २२ विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे आढळून आली. यात लातूर व बीड जिल्ह्यातील विद्यार्थी असल्याचे समाेर आले. आतापर्यंत १४ जणांची चाैकशी झाली असून, उर्वरित पालक-विद्यार्थ्यांची चाैकशी केली जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

अन् तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू...

लातूर नीट प्रकरणात पाेलिसांनी अटक केलेला मुख्याध्यापक पठाण, शिक्षक संजय जाधव याची चाैकशी पूर्ण झाल्याचा दावा स्थानिक तपास यंत्रणांनी केला आहे. यातील गंगाधरची चाैकशी सीबीआय करणार असून, त्यांच्या मदतीला लातूर पाेलिस राहणार आहे. या गुन्ह्याचा तपास वर्ग करण्याची कागदाेपत्री प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :neet exam paper leakनीट परीक्षा पेपर लीकCrime Newsगुन्हेगारी