शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

लातूर विभागाचा बारावीचा ८६.०८ टक्के निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 3:06 PM

निकालात लातूर जिल्हा अव्वल तर उस्मानाबाद पिछाडीवर 

ठळक मुद्दे८५ हजार ९४९ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले ७३ हजार ९८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

लातूर : बारावीच्या परीक्षेस लातूर विभागीय मंडळाचा निकाल ८६़.०८ टक्के लागला असून, परीक्षेला सामोरे गेलेल्या ८५ हजार ९४९ विद्यार्थ्यांपैकी ७३ हजार ८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २़२३ टक्क्यांनी लातूर विभागाचा निकाल घसरला आहे. दरम्यान मंडळात लातूर जिल्हा अव्वल स्थानी असून नांदेड दुसऱ्या तर उस्मानाबाद जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

लातूर विभागीय मंडळांतर्गत असलेल्या नांदेड, लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातून ८६ हजार १४७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८५ हजार ९४९ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले पैकी ७३ हजार ९८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  विज्ञान शाखेतून ३६ हजार १०५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पैकी ३३ हजार ५९५ उत्तीर्ण झाले असून या शाखेचा निकाल ९३़०५ टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेतून १० हजार ८३४ विद्यार्थी परीक्षेस सामोरे गेले. पैकी ९ हजार ९७० उत्तीर्ण झाले असून वाणिज्य शाखेचा निकाल ९२़०३ टक्के लागला आहे. तर कला शाखेतून ३४ हजार २८४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पैकी २६ हजार ८९३ उत्तीर्ण झाले. या शाखेचा निकाल ७८.४४ टक्के लागला आहे. व्होकेशनलमधून ४ हजार ७२६ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ५३०  उत्तीर्ण झाले असून, या विभागाचा निकाल ७४.६९ टक्के लागला आहे.

लातूर मंडळांतर्गत लातूर जिल्ह्यातून ३४ हजार २४६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २९ हजार ९६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, जिल्ह्याचा निकाल ८७.५० टक्के लागला आहे. नांदेड जिल्ह्यातून ३६ हजार ४४ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. त्यापैकी ३१ हजार ७० उत्तीर्ण झाले असून, जिल्ह्याचा निकाल ८६़.२० टक्के लागला आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्यातून १५ हजार ६५९ विद्यार्थी परीक्षेस सामोरे गेले होते. पैकी १२ हजार ९५३ उत्तीर्ण झाले असून उस्मानाबाद जिल्ह्याचा निकाल ८२़.७२ टक्के लागला आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालlaturलातूरStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्र