शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

coronavirus : लातूर जिल्ह्यात दोन कोरोना बाधितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 16:33 IST

४२ वर्षीय व ७० वर्षीय महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू

लातूर : जिल्ह्यातील दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ८ वर गेला आहे.

येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात ६ जून रोजी औसा तालुक्यातील येल्लोरी येथील एका ४२ वर्षीय महिलेला गंभीर अवस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचे स्वॅब घेण्यात आल्यावर कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला होता. रुग्णालयात दाखल झाल्यापासून त्या महिलेला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. गुरुवारी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला.

तसेच बुधवारी दुपारी ७० वर्षीय रुग्णाला उपचारासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दाखल करण्यात आले होते. तत्पूर्वी तीन दिवसांपासून खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना पूर्वीपासूनच मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा आजार होता. पाच वर्षांपूर्वी बायपास सर्जरीही झाली होती. गुरुवारी मध्यरात्री सदरील रुग्णाचा मृत्यू झाला, अशी माहिती डॉ. राजेश बोबडे, डॉ. किरण डावळे, डॉ. राम मुंढे, डॉ. मारुती कराळे व औषध वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. निलिमा देशपांडे यांनी दिली.  

बाधितांची संख्या १७० वरलातूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १७० वर पोहोचली आहे. उपचारानंतर १२८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सध्या ३४ जणांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारपर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसlaturलातूरDeathमृत्यू