शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
5
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
6
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
7
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
8
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
9
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
10
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
11
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
12
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
13
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
14
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
15
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
16
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
17
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
18
उत्तर बार्शी भागातून वाहणाऱ्या चांदनी नदीला महापूर, नरसिंह मंदिर पाण्याखाली!
19
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
20
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर

20 एकरावरील ऊस जळून खाक, हातचं पीक गेल्यानं बळीराजाचं मोठं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 16:53 IST

३० लाखांचे नुकसान : शाॅर्टसर्किटने लागली आग

लातूर : शेतकरी मोठ्या कष्टानं आपल्या पिकांची काळजी घेत असतो. पोटच्या लेकरांप्रमाणे शेतातील पिकांना जपतो, त्यात ऊस या पिकाची काळजी घेताना पाणी देण्यासाठी त्याची होणारी तारांबळ सर्वांनाच माहिती आहे. ऊस हे पीक पाण्याशिवाय जगू शकत नाही. पण, ऊस हे पीक जगल्यानंतर शेतकऱ्यांच्या आयुष्यातील आर्थिक अडचणींचा भार कमी करते. मात्र, हाती आलेलं पीक अपघाताने गमावावं लागल्याची दुर्दैवी घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे.  

जिल्ह्यातील हलगरा (ता. निलंगा) आणि नागरसोगा (ता. औसा) शिवारातील जवळपास २० एकरावरील उभा ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला आहे. या दोन्ही घटना मंगळवारी घडल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे जवळपास ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. हलगरा येथील शेतकरी गोविंद गायकवाड, बालाजी गायकवाड, उमाकांत गायकवाड, अनंत गायकवाड यांचा १५ एकर आणि नागरसोगा येथील काशिनाथ मुसांडे याचा ८ एकरावरील उस जळाला आहे. या घटनेनं परिसरातील शेतकऱ्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. तर, गायकवाड कुटुंबीयांवर मोठी निराशा पसरली आहे.  

 

टॅग्स :laturलातूरfireआगSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी