शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

मतचोरीच्या आरोपातून ‘नरेटिव्ह सेट’ करण्याचा प्रयत्न; अशोक चव्हाणांची काँग्रेसवर टीका

By राजकुमार जोंधळे | Updated: September 15, 2025 18:27 IST

"विरोधकांकडे आता सांगायला आणि लोकांना द्यायला काहीही नाही."

लातूर : "विरोधकांकडे आता सांगायला आणि लोकांना द्यायला काहीही नाही. त्यामुळे मत चोरीचा आरोप करून भाजपविरोधात नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे", अशी टीका माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर केली. भारतीय जनता पक्ष, लातूर ग्रामीणच्या वतीने लातुरात विश्व पॅलेस मंगल कार्यालयात आयोजित सत्कार सोहळा व भाजप संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.

लातूरकरांनी धक्कातंत्र दिला..."प्रस्थापित नेतृत्व असताना सामान्य कार्यकर्त्याला लोक निवडून कसे देतील? अस वाटत होते. मात्र, आ. रमेश कराड यांना विश्वास होता. लातूरकर धक्कातंत्र दिल्याशिवाय राहणार नाहीत. संघर्षाततून निवडून आलेल्या नेतृत्वाला सामान्यांची जाण असते," असेही खा. चव्हाण म्हणाले.

विकसित मराठवाड्याचा संकल्प..."मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शत-प्रतिशत भाजप करण्याचे शिवधनुष्य उचलले असून, लातुरात ते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत १०० टक्के होईल. विकसित महाराष्ट्राच्या धर्तीवर आता आम्हाला विकसित मराठवाडा असा संकल्प करायचा आहे. आगामी पाच वर्षांत मराठवाड्याचे चित्र बदलेल. यासाठी एकजुटीने काम कारा. त्यासाठी आता जिल्ह्यात भाजपची सत्ता महत्त्वाची आहे", असेही चव्हाण म्हणाले.

१४ वर्षांच्या वनवासानंतर घेतला भाजप प्रवेशाचा निर्णय..."मी १४ वर्षांचा वनवास भोगला आहे. राजकारणातून मला संपविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, जनता माझ्यासोबत होती म्हणून मी आज आहे. शिवाय, पाठीशी शंकरराव चव्हाण आणि शिवराज पाटील चाकूरकर यांची पुण्याई होतीच. १४ वर्षांनंतर निर्णय घेतला आणि भाजपात प्रवेश केला. आज एकदिलाने आम्ही काम करत आहोत", असेही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाcongressकाँग्रेस