शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

Accident: लातूर शहरात रेल्वेच्या धडकेत दाेघे जण ठार, एकाची ओळख पटली दुसऱ्यासाठी पाेलिसांचे प्रयत्न

By राजकुमार जोंधळे | Published: August 07, 2022 8:54 PM

Accident: मालगाडी आणि पॅसेंजर रेल्वेने दिलेल्या धडकेत दाेघे जण ठार झाल्याची घटना लातूर शहर आणि रायवाडीनजीक शनिवारी रात्री ८.३० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

- राजकुमार जोंधळे लातूर - मालगाडी आणि पॅसेंजर रेल्वेने दिलेल्या धडकेत दाेघे जण ठार झाल्याची घटना लातूर शहर आणि रायवाडीनजीक शनिवारी रात्री ८.३० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या दाेन्ही घटना दाेन तासाच्या फरकाने घडल्या आहेत. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात रविवारी आकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.

पाेलिसांनी सांगितले, पहिल्या घटनेत लातूर रेल्वेस्थानक येथून कुर्डूवाडीच्या दिशेने निघालेल्या मालगाडीने रायवाडी शिवारात एका तरुणाला जाेराची धडक दिली. यामध्ये २५ वर्षीय तरुण ठार झला आहे. ही घटना शनिवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, ठार झालेल्या तरुणाच्या खिशात एक आधार कार्ड आढळून आले आहे. त्यावर महादेव मनाेहर काेंपले (वय २५ रा. आळंदी जि. पुणे) असे नमुद करण्यात आले आहे. मयत तरुणाची ओळख पटविण्यासाठी एमआयडीसी पाेलिसांनी रविवारी दिवसभर प्रयत्न केले. पुणे पाेलिसांशी संपर्क साधला मात्र सायंकाळपर्यंत त्याची ओळख पटली नाही.

तर दुसऱ्या घटनेत नवीन रेणापूर नाका येथील उड्डाणपुलाखाली लातूर राेडकडून लातूर रेल्वेस्थानकाच्या दिशेने निघालेल्या रेल्वेने धडक दिल्याने एक जण ठार झाला आहे. ही घटना शनिवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या मृताची ओळख पटली असून, मुबारक फारुख शेख (वय ३८, रा. आरजखेडा ता. रेणापूर) असे नाव असल्याचे पाेलिसांनी सांगितले. घटनास्थळी पाेलीस निरीक्षक संजीवन मिरकले, पाेलीस उपनिरीक्षक राष्ट्रपाल लाेखंडे, पाेहेकाॅ. गाेविंद बिराजदार यांनी भेट देवून पाहणी केली. याबाबत लातूर येथील शासकीय रुग्णालयातील डाॅक्टरांनी दिलेल्या माहितीवरुन एमआयडीसी पाेलीस ठाण्यात आकस्मात मृत्यू नाेंद करण्यात आली आहे. अधिक तपास पाेलीस करत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर