पाच वर्षांपासून यवतमाळ जिल्हा नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत आहे. या स्थितीत जिल्ह्याचे पालकत्व स्विकारणारे पालकमंत्री मात्र जिल्ह्यात फिरकायला तयार नाही. आता भाजपाने पालकमंत्र्यांसाठी ...
नर्सी नामदेव :नर्सी येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने बुधवारी ५० हजार भाविकांची दर्शन घेतले. सकाळी ७ वाजता पुजा झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत भाविकांची रेलचेल सुरूच होती. ...
वनविभागाने जंगलात मेंढ्यांना चारण्यास मज्जाव केला असून तीन लाख मेंढ्यांना चारायचे कोठे असा प्रश्न मेंढपाळांपुढे पडला आहे. हा प्रश्न घेऊन शेकडो मेंढपाळ बुधवारी येथील मुुख्य वनसंरक्षक कार्यालयावर ...
गावात बाळंतपण असले की आठवण होते वालीमाईची. डॉक्टरांना लाजवेल अशा निष्णात हातांनी हजारांवर बाळंतपणं केली. कोणताही मोह नाही की सन्मानाची अपेक्षा नाही. निरोप आला की, ...
नजीकच्या सावंगी (पुनर्वसन) ग्रामपंचायत येथील सरपंच निलेश ठाकरे यांनी गावातील प्रलंबित मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले होते. याची दखल घेत प्रहारचे जिल्हाध्यक्ष बाळा जगताप, ...
नजीकच्या धनोडी(बहाद्दरपूर) येथील शेतकरी राजेश हरीप्रसाद जयस्वाल यांच्या चार एकर शेतात पेरलेले सोयाबीन रानडुकरांच्या कळपाने उदध्वस्थ केले. तसेच शेतात मोठमोठे खड्डे करून ठेवले आहे. ...
जिल्ह्यातील पाच हजार ७४ शेतकऱ्यांना मागील दोन वर्षापासून वीज मिटर लावण्याची प्रतीक्षा आहे. विद्युत वितरण कंपनीच्यावतीने कृषीपंप विद्युत जोडणी उपक्रम राबविले जातात. या माध्यमातून ...