परभणीत आंदोलनादरम्यान हिंसाचार झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भाष्य केलं आहे. ...
दिल्लीत जेवढे कपट कारस्थान चालते तेवढे जगात कुठे चालत नसेल. भाजपा सरकार हे सगळे मुद्दाम करते असा आरोप राऊतांनी केला. ...
सांगली जिल्ह्यात सुमारे ८० हजार एकर द्राक्षबागेचे क्षेत्र आहे. हवामान बदल शासनाची उदासीन भूमिका आणि सातत्याने होणारे नुकसान, यामुळे द्राक्ष बागायतदारांनी ३० हजार एकर द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालवण्यास सुरुवात केली आहे. ...
सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीने मासांहार सोडल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर आता खुद्द अभिनेत्रीनेच प्रतिक्रिया देत ट्वीट केलं आहे. ...
आयुब मुल्ला खोची (जि. कोल्हापूर ) : ‘ठिबक’च्या अनुदानाची रक्कम आज, उद्या मिळेल असे म्हणत प्रतीक्षेत असलेला जिल्ह्यातील शेतकरी ... ...
एका शास्त्रज्ञाच्या पत्नीचा मृत्यू झाल्याप्रकरणी आता खळबळजनक खुलासा समोर आला आहे. ...
कुर्ला, घाटकोपर पश्चिमेकडील बेस्ट बस स्थानकापासून लालबहादूर शास्त्री (एलबीएस) मार्गापर्यंतच्या रस्त्यांवरील फूटपाथ फेरीवाल्यांसह लगतच्या दुकानदारांनी व्यापले आहेत. ...
प्रॅक्टिस सेशनला मारलेल्या दांडीमुळे ब्रिस्बेन कसोटी सामन्यात तो खेळणार की, नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. पण.. ...
सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यावर्षी 23 जून रोजी लग्न बंधनात अडकले होते. ...
केंद्राने नुकतेच 'या' राज्यांत प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरू केला ...