महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्थेमध्ये भारत सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर उर्जा मिशन अंतर्गत पवन ऊर्जा तंत्रज्ञान केंद्र चैन्नई यांच्यावतीने ‘सौर ऊर्जा मोजमाप यंत्रणा’ ची स्थापना ...
नजीकच्या सिरसगाव (ध.) येथील अनेक वर्षापासून बसविण्यात आलेल्या विद्युत तारा अधिक भारामुळे व वादळामुळे तुटून पडत आहे. यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. ...
संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार अजय झिले यांना सौजन्याचे धडे नव्याने शिकण्याची गरज आहे. कार्यालयात माहिती विचारण्यास गेलेल्या वृद्धांशी त्यांची वागणूक असभ्यतेची आहे. ...
मृग नक्षत्र पूर्णत: कोरडे गेल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहे. रोहणी नक्षत्रामध्येही पाऊस येत असल्याने वाहितीची कामे पूर्ण करून शेतकरी मृग नक्षत्रात पेरणी आटोपत होते; पण यावर्षी ‘अल निनो’च्या ...
महावितरणचे ग्रामीण भागातील मोठे कार्यालय येथे आहे़ कवडघाट ते अल्लीपूर व अल्लीपूर ते मनसावळीपर्यंतच्या सर्व ३० ते ४० गावांचा कारभार चालविला आहे़ यात ५ हजार विद्युत ग्राहक असून कोट्यवधींचे ...
तालुक्यातील वडाळा (श़) व बोरगाव (टुमणी) या गावांत लागोपाठ दोन मृतदेह अप्पर वर्धा धरणाच्या विहिरीत व शेजारी बेवारस अवस्थेत आढळले़ यातील एक मृतदेह पूर्णपणे कुजला आहे़ ...
अंगणवाडी कर्मचारी युनियन, आशा वर्कर युनियन, शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन, ग्रामरोजगार सेवक, डाटा एन्ट्री आॅपरेटर, तांत्रिक अधिकारी युनियन, वीज कंपनी कंत्राटी कामगार युनियनने विविध ...