जैन समाजाला विविध क्षेत्रात समोर आणण्यासाठी सर्वांचेच प्रयत्न आवश्यक आहे. यासाठी चालीरीतींना आधुनिक आणि समृद्ध बनविले पाहिजे. कुटुंबातील मुलांसोबत व्यवसाय किंवा व्यवहार करताना ...
आदिवासींच्या विकासासाठी राज्यातील आदिवासीबहुल जिल्हे तयार करून त्यांना स्वायतत्ता द्या. या धर्तीवर शासकीय यंत्रणा राबवून जिल्ह्यात हमारा गाव, हमारा राज येण्यासाठी लढा उभारण्याचे अवाहन ...
महागाईच्या नावावर काँग्रेस सरकारच्या विरोधात बोटे मोडणाऱ्या भाजपचा सत्ता येताच खरा चेहरा पुढे आला आहे. आता फक्त रेल्वेची दरवाढ झाली आहे. पुढील पाच वर्षात पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती वाढणार ...
आपण ५ जुलै रोजी भाजपमध्ये विनाशर्त प्रवेश करणार आहेत. आपण भाजपकडे कुठलेही पद किंवा तिकिटाची मागणी केलेली नाही. वर्धा लोकसभेंतर्गत येणाऱ्या कुठल्याही विधानसभा मतदारसंघातून ...
नागपुरातील महाराज बाग म्हणजे मुलांना वाघोबा पाहायला मिळणारी जागा. वाघोबाला जवळून पाहण्यात मुलांना थ्रिल वाटते. पण त्यांना धाडसी करण्यासाठी येथे ‘व्हॅली ट्रॅप’ या धाडसी खेळाचीही सोय करण्यात आली. ...
भरन्यायालयात साक्षीदाराच्या पिंजऱ्यात साक्ष देताना खुद्द मृताची पत्नी आणि मुलगीही फितूर झाल्याने रात्रंदिवस काबाडकष्ट करून कुटुंबाचे पालन करणाऱ्या एका दुर्दैवी आश्रयदात्याचे सांडलेले रक्त ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील राजकारणाचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. विद्यापीठाने महाविद्यालयांवर ५० टक्के शिक्षकभरतीची अट लादल्यामुळे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ...