ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा यथायोग्य वापर झाल्यास ग्रामीण भारताचा विकास सहज शक्य आहे. देशातील गरिबीही दूर करण्याचे हे आधुनिक तंत्र आहे. आजच्या युवा पिढीने याचा योग्य वापर करुन ...
बुटीबोरी ते सांगली आणि अमरावती ते सुरत हे मार्ग विदर्भाची हॉट लाईन आहे. येत्या काळात या दोन्ही मार्गाचे कॉक्रीटीकरणाच्या माध्यमातून चौपदरीकरण करण्यात येईल, ...
साहित्य महामंडळाचे ८८ वे साहित्य संमेलन पंजाब येथील संत नामदेवांच्या गावी घुमान येथे आयोजित करण्यात आले आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे आणि साहित्य विश्वानेही महामंडळाच्या या निर्णयाचे स्वागत ...
पणजी : विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांना मी व्यक्तिश: कधीच भेटलो नाही. त्यांच्याकडे मी कोणत्याच कामासाठी गेलो नाही, त्यामुळे त्यांनी माझ्याजवळ दहा कोटी रुपये मागण्याचा प्रश्नच येत नाही, असे ...
नंदनवन परिसरात एका महिलेचा निर्घृण खून झाला. मारेकऱ्याने तिच्या छातीवर, डोक्यावर धारदार शस्त्राचे घाव घालून तिला फरफटत रस्त्याच्या कडेला फेकले. शुक्रवारी मध्यरात्री उघडकीस आलेल्या ...