पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत २०१० ते १४ या कालावधीत तिसऱ्या वर्षात जिल्ह्यातील २६९ ग्रामपंचायती पात्र ठरलेल्या आहेत. या योजनेत मिळणाऱ्या निधीतून गावात उच्च प्रतिच्या भौतिक ...
विकास ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असून, विकासाच्या प्रक्रियेत ज्यांचा विकास व्हायला हवा होता त्यांचा झाला नाही. विकासाच्या प्रकल्पांमुळे अनेक जण रस्त्यावर येऊन भूमिहीन, बेरोजगार झाले. ...
रुग्णाला नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये पोहोचवून भिवापूरला परत जाणारी भरधाव अॅम्बुलन्स रोडवर उभ्या असलेल्या ट्रेलरवर मागून आदळली. यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला ...
जलवाहिनीच्या कामात कंत्राटदाराकडून निकृष्ट सिमेंटचा वापर केला जात असल्याचे पाहून नागरिक संतप्त झाले. त्यांनी प्जलवाहिनीचे काम बंद पाडून सिमेंटच्या पोत्यांनी भरलेले वाहन पोलिसांच्या हवाली केले. ...
ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा यथायोग्य वापर झाल्यास ग्रामीण भारताचा विकास सहज शक्य आहे. देशातील गरिबीही दूर करण्याचे हे आधुनिक तंत्र आहे. आजच्या युवा पिढीने याचा योग्य वापर करुन ...