राज्यात वारकरी मंडळ स्थापन करण्याची घोषणा अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती. या महामंडळाचे मुख्यालय हे पंढरपूर येथे असेल. ...
आपण ‘आयएएस’ झालो म्हणजे देशाचे मालक झालो, अशा वातावरणात वाढलेल्या पूजा खेडकरने जो उन्मत्तपणा केला, तो तर भयंकर आहेच; पण यानिमित्ताने केंद्रीय लोकसेवा आयोगावरचाही विश्वास उडून गेला आहे. ...
गेल्या दोन दिवसांपासून पडणारा मुसळधार पाऊस पाहता रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सोमवारी (१५ जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ...
ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' राबवण्याचे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले होते. त्यानुसार सदर योजनेचा शासन निर्णय आज सामाजिक न्याय विभागाने प्रसिद्ध केला आहे. ...