राज्य शासनातर्फे ग्रामीण भागामध्ये शहरी भागापेक्षा कमी रॉकेल वितरित करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात रॉकेल वापरण्याचे प्रमाण जास्त आहे. ही बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या ...
औरंगाबाद येथील एका ‘ग्रुप’वर आक्षेपार्ह मजकूर व छायाचित्रे टाकणाऱ्या ‘अॅडमिन’ला अटक झाल्यानंतर यावरील नियंत्रणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ‘३-जी’ युगात ‘व्हॉट्सअॅप’ हा बहुतांश ‘स्मार्टफोन ...
शालांत परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे ते अकरावी प्रवेशाकडे. मंगळवारपासूनच अकरावीच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली. यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व ...
इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांचा स्वत:चा व्यवसाय सुरू होता. शासनाची कामेही मोठ्या प्रमाणात होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाण्याच्या पंपाचे काम सुरू असताना अचानक वरून मशीन पडली. ...