शासकीय यंत्रणांची लेटलतिफ उदासिनता यामुळे शेतकरी बांधवासहीत राज्यातील सामान्य नागरिक पुरते हैराण झाले आहे. शेतकरी आणि सामान्य नागरिक नेहमीच आपल्या हक्कांपासून वंचित आहेत. ...
जिल्ह्यातील चारपैकी हिंगणघाट, वर्धा आणि देवळी विधानसभा क्षेत्रात लोकसभा निवडणुकीत भाजपला तब्बल ३० ते ६० हजार मतांच्या घरात आघाडी मिळाली. मात्र आर्वीत ही आघाडी केवळ १५ हजार ३४० मतांचीच आहे. ...
बाजारात किंवा इतर व्यक्तीद्वारे महाशक्ती आर. आर. किंवा बी.जी. ३ इत्यादी नावाने बोगस बियाण्यांची विक्री होत आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी सावधान राहावे, असे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी ...
‘ठंडा पाणी पाऊच पाच में दो’, अशी हाक प्रवासादरम्यान नेहमीच ऐकायला मिळते. गळ्यात थर्माकॉलची पेटी आणि हातात एक दोन पाणी पाऊच घेवून विकणारी मुले बसस्थानक, रेल्वेस्टेशन परिसरात हमखास ...
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाद्वारे यावर्षी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तयार केलेल्या उपाययोजनेंतर्गत जि.प. च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाद्वारे विविध तालुक्यांत १११ बोअरवेल्सचे ...
सडक/अर्जुनी तालुक्यातील शेंडा प्राथमिक आरोग्य केंद्र चर्चेचा विषय बनला आहे. वारंवार मागणी करुनही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून डॉक्टर उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ केली जात आहे. ...
आमगाव-गोंदिया मार्गावर जवळपास ४० ते ५० काळी-पिवळी टॅक्सी मागील अनेक वर्षांपासून चालत आहेत. सध्या एका व्यक्तीच्या तीन काळी-पिवळी चालत आहेत, असा वाद समोर आल्याने सतत तीन ...
शैक्षणिक कामासाठी व विविध पदाच्या भरतीसाठी नॉन क्रिमीलिअर व जाती प्रमाणपत्राची गरज असते. परंतु उपविभागीय कार्यालय देवरी मार्फत हे प्रमाणपत्र तीन-तीन महिने लोटूनही देण्यात ...