सोळाव्या लोकसभेच्या ५४३ जागांचे निकाल लागले आहेत व नवीन सरकार ३१ मेपूर्वी अस्तित्वात येईल. या निवडणुकीत ८१.४५ कोटी मतदार होते व त्यापैकी सरासरी ६0 टक्क्यांनी किमान मतदान केल्याने सुमारे ५0 कोटी मतदारांनी आपला अधिकार बजावला आहे. ...
गोपाळ बोधे सरांचे ब्रीदवाक्य म्हणजे our country needs documentation. त्यामुळेच एका पक्ष्याच्या नजरेतून देशातील भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक सौंदर्य टिपण्याचे अनोखे काम बोधे सरांनी केले. ...
हवाई छायाचित्रणाची आपली स्वतंत्र अशी शैली आणि तंत्र असते. आपला दृष्टिकोन बदलून टाकणारा हा अनुभव असतो. जे आपण नेहमीच्या रोजच्या आयुष्यात पाहू शकत नाही, ते आपल्याला हवाई छायाचित्रणातील आशय दाखवतो. ...
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय समाजामध्ये कोणत्या प्रकारचे बदल झाले. याचा विचार केला तर असे दिसते, की अनेक प्रकारचे बदल घडून आलेले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात असलेली समाजधारणेची पद्धती पूर्णपणे बदललेली आहे. ...