आंबोली-भिसी परिसरातील नद्या, तलाव, नाले परिसरात शिकारी फासे लावून शिकार करीत आहे. याकडे वन विभागासह संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे. जंगली प्राणी पाण्याचा शोधात भटकत आहे. ...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवन प्रवासात मानव मुल्यांची जोपासना करणारे कार्य केले. सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष केला. सामाजिक व राजकीय सन्मान ...
सीबीएसई’च्या (सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन) दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. यामध्ये भंडारा येथील रॉयल पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी स्वाती पटले ...
परिसरात वाढलेली गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना यश आले आहे. वृद्ध महिलांची दिशाभूल करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लांबविणार्या भामट्यास मंचर पोलिसांनी सोमवारी जेरबंद केले आहे. ...
कोका वन्यजीव अभयारण्यात १४ मे रोजी बौद्ध पौर्णिमेला वन्य प्राण्यांची प्रगणना झाली. प्रगणनेत ७२ वनकर्मचारी व २६ अशासकीय संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. ...
हवामानाच्या परिणामामुळे हंगामी पिक उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. याचाच फटका यंदाच्या मिरची उत्पादनावर झाला असून बाजारात लाल मिरचीची आवक घटली आहे. ...
गावे तंटामुक्त झाली म्हणून मोहीम संपली असे नाही. यापुढेही मोहीम राबविण्याचे काम सुरूच राहणार असल्याने तंटामुक्त गाव समित्यांनी गावातले तंटे गावात मिटवीत राहावे. ...
सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना यशस्वीरित्या राबविण्याकरीता शिक्षकांनी शिक्षण विभागाला प्रति शिक्षक १०० रुपये दिले. सुमारे ६०० शिक्षकांचे ६० हजार रुपये जमा झाले होते. ...
चोर-चोर, धावा-धावा असे वाक्य ग्रामीण भागात दररोज रात्रीला ऐकावयास मिळत असून संपूर्ण गाव चोरांच्या धास्तीने जागा राहात असतो. आज या गावात चोर आले होते, ...