सुनील कच्छवे , औरंगाबाद विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील विविध मतदारसंघांत तब्बल ३४ ठिकाणी बोगस मतदान झाल्याचे उघडकीस आले आहे. औरंगाबाद शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांत हे प्रकार घडले आहेत. ...
आरमोरी भागात अनेक ऐतिहासिक मंदिर, गडकिल्ले आहेत. परंतु यांची देखभाल व्यवस्थित होत नसल्यामुळे ते आता पडण्याच्या अवस्थेत आले आहे. पुरातत्व खात्याकडून याची देखभाल व दुरूस्ती होणे ...
वाघांचा अभ्यास तसेच त्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील दोन वाघांना ‘कॉलर आयडी’ लावण्यात आले आहे. कॉलर आयडी सेटेलाईटने जोडलेला असून वाघाचे ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) सफाई व्यवस्था मागील अनेक वर्षांपासून कोलमडली होती. मेडिकलच्या खिडक्यांवर, सज्ज्यांवर, प्रवेशद्वारालगत, वॉर्डातील मागच्या भागात ...
औरंगाबाद : मराठवाड्यातून निवडून आलेले भाजपाचे ११ आमदार सोमवारी दुपारी विशेष विमानाने मुंबईला रवाना झाले. पक्षाने केलेली ही व्यवस्था पाहून आमदारही हरखून गेले. ...
दिवाळीच्या आनंदोत्सवाला मंगळवार धनत्रयोदशीपासून प्रारंभ होत आहे. धनत्रयोदशीनिमित्त नागपूरकरांनी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली. सराफा बाजारात सोमवारी ग्राहकांनी गर्दी केली होती. ...
लोकसभा निवडणुकीत नागपूरकरांनी भाजपला भरभरून साध दिली. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळाली. १२ पैकी ११ जागा भाजपच्या झोळीत टाकत मतदारांनी भाजपचे ...