जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या आवारातील नेहरू स्टेडियममध्ये लाखो रुपये खर्ची घालून सोलर बॅटरी आणि लाईट बसविण्यात आले. नियम धाब्यावर बसवून याचे कंत्राट दिल्या गेले. एवढेच नाही ...
धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला नागपूर आणि वर्धा येथील आयकर विभागाच्या संयुक्त पथकाने यवतमाळात दोन सराफा दुकानांचा सर्च घेतला. या कारवाईला दोन दिवस उलटत नसतानाच बुधवारी ...
अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई डोंगर परिसरात पिकणाऱ्या पण मोठ्या शहरात मोठी मागणी असलेले सीताफळ या फळाची बाजारपेठ अंबाजोगाईत मोठ्या प्रमाणात फुलली असून अंबाजोगाई शहरासह बाहेर गावाहून ...
बालकांमध्ये शिक्षणाची गोडी अंगणवाडीतच निर्माण केली जाते. शिक्षणाचे हे बाळकडू पाजणाऱ्या जिल्ह्यातील चार हजार अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचीच दिवाळी अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. ...
चौकीदाराला आणि त्याच्या पत्नीला १५ ते २० जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राच्या धाकावर खोली कोंडून ट्रकद्वारे तब्बल ३६ लाख रुपयांची विदेशी दारू लंपास केली. ही घटना येथील आर्णी मार्गावरील वाघाडी ...
शेताच्या धुऱ्याच्या वादावरून एका शेतकऱ्याचा कुऱ्हाडीने घाव घालून खून करण्यात आला. ही घटना महागाव तालुक्यातील वरोडी येथे बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. ...
दुष्काळ, नापिकी, सोयाबीनचा दगा आदी सर्व विवंचना बाजूला ठेवत वर्षातील सर्वात मोठ्या सणाला प्रत्येकाने बंपर खरेदी केली. कर्मचारी मनसोक्त तर शेतकरी हात राखून खरेदी करीत असल्याचे ...
सामाजिक न्याय हा भारतीय संविधानाचा गाभा आहे. किंबहुना सामाजिक न्यायाचा अभिलेख म्हणजे भारतीय संविधान होय. आजच्या सुमारास भारतात सतत वाढत जाणारी पराकोटीची गरीबी, सामाजिक विषमता, ...
पूर्वी ग्रामीण भागातील गावोगावी दिसणारे जनावरांचे कळप आता दिसेनासे होत आहेत. या दशकात पाळीव जनावरांच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे. जनावरांच्या चारा-पाण्याची भेडसावणारी समस्या ...
शासनव्यवस्थेत जितके जास्त कायदे असतील, तितके ते दुर्बलांना जाचक ठरण्याची आणि बलवानांना सशक्त करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, शासनप्रणाली प्रभावी करण्यासाठी ...