येथे एमआयडीसी व्हावी ही अनेक दिवसांपासूनची मागणी राजकीय मंडळीच्या दुर्लक्षितपणामुळे तशीच पडून आहे. हाताला काम नसलेली बेरोजगारांची फौज येथे रिकामी पडून आहे. रिकाम्या डोक्याला काम ...
तालुक्यातील येरणगाव येथील विनोद पांडुरंग सुपारे यांनी सहा वर्षांपूर्वी कृषी पंपासाठी वीज जोडणीची मागणी वीज वितरण कपंनीला केली होती. त्यांना अद्याप प्रत्यक्षात वीज जोडणी देण्यात आली नाही; ...
गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातवारण आहे. यात काही ठिकाणी पावसाच्या सरीही कोसळल्या. यामुळे गारठ्यात वाढ झाली असली तरी शेतकऱ्याची चिंता बळावत आहे. सोयाबीन सवंगणीला आले आहे ...
येथील सेवाग्राम मार्गावर असलेल्या तलमले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीला शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत महाविद्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे खाक झाली. ...
सध्या रेल्वेगाड्यांमध्ये गर्दी वाढली आहे. आपण आपल्या कुटुंबासह लोकल रेल्वेगाडीने प्रवास करीत असाल तर जरा सतर्क व्हा. आपल्यासोबत असलेल्या साहित्याकडे नजर ठेवा. आपल्याला गंडविणाऱ्या ...
दिवाळीचा उत्सव संपत आला असून परिसरात सध्या मंडईची धूम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या हातात हलक्या धानाचे पीक आले आहे. मात्र शासनाचे आधारभूत धान खरेदी केंद्र अद्याप सुरू न झाल्याने ...
येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत येत असलेल्या कोकणा/जमिंदारी या गावात बिबट्याने चांगलाच धुमाकुळ घातला असून गावातील दोन शेळ््या ठार करुन एका शेळीला गंभीर ...
महाराष्ट्र शासन गोंदिया जिल्ह्यासोबत सावत्रपणाची वागणूक करीत असल्याची ओरड नेहमीच होत असते. परंतु पोलीस विभागाने सतत पाठपुरावा केल्यामुळे चार महिन्यांपूर्वी मागणी करण्यात आलेल्या ...
तिकिटाविना प्रवास करणारे पाच प्रवासी एसटीमधून २५ आॅक्टोबर रोजी पकडण्यात आले. यामुळे मानसिक तणावात रात्र काढणाऱ्या एसटी वाहकाने रविवारी (दि.२६) पहाटे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या ...