अत्यल्प कमिशनवर धान खरेदी केंद्र चालवुन केदं्र व राज्य शासनाला सहकार्य करणाऱ्या तालुका स्तरीय खरेदीविक्री सहकारी संस्था अत्याधिक डबघाईस आल्या असून या पुर्वीच्या ...
केंद्र व राज्य स्तरावर राबविण्यात येत असलेल्या निर्मल भारत अभियानाचे २ आॅक्टोबर २०१४ पासून स्वच्छ भारत अभियान मिशन असे नामकरण करण्यात आले असून फक्त स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमातूनच ...
शासनाद्वारे गाव स्वच्छ बनविण्यासाठी प्रती वर्ष अरबो रुपये खर्च केले जात आहेत. तथापि वास्तविकता विपरीत आहे. जी गाव निर्मल झाली. ती गाव कागदावर नावारुपाला आली आहेत. ...
लाखांदूर तालुक्यातील खोलमारा (जुना) येथील नदी घाटावर वाळू माफीयांची दबंगगिरी सुरु असून रोजच रात्री व दिवसा रेतीची चोरटी वाहतूक सुरु आहे. मात्र या वाळूमाफीयांकडून ग्रामस्थांना विविध ...
जनावरे भरुन जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने सायकलस्वारास जोरदार धडक दिली. या अपघातात सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला. ...
जिल्ह्यात १५ नोव्हेंबरपासून केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे मॉडिफाइड डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर फॉर एलपीजी (एमडीबीटीएल) योजना लागू करण्यात येणार असून त्या अंतर्गत एलपीजी गॅस ...
केंद्र आणि राज्यस्तरावर राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालयांच्या बांधकामासाठी आता १२ हजार रूपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने घेतला आहे. ...