अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे येथील तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ मंगळवारी विविध राजकीय, सामाजिक संघटनांच्यावतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
मनुष्याला जीवन जगताना अनंत अडचणींना समोर जावे लागते. त्या अडचणीवर उपाय शोधताना प्रसंगी संपूर्ण आयुष्य खर्ची घालावे लागते. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी इहलोकीची यात्रा तरी सुखद व्हावी, ...
वैजापूर (टोली) येथील मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या मनोहर कुंभरे यांची निर्घृण हत्या होऊन १० दिवसाचा कालावधी होत आहे. तरी पोलीस मारेकऱ्याचा शोध घेऊ शकले नाही. ...
राज्य शासनाने २००२ मध्ये संत गागडेबाबा तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छता अभियान राबवून गावात स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. या अंतर्गत अनेक गावांनी स्वच्छता करून पुरस्कार मिळविले. ...
पर्यावरण संतुलनाची जबाबदारी प्रत्येकावर आहे. याचाच एक भाग म्हणून प्लास्टिकचा कमीतकमी वापर झाला पाहिजे. हिमाचल प्रदेश, राजस्थान या राज्यात प्लास्टिक पिशव्यांवर पूर्णपणे बंदी आहे, ...
आठवडी बाजार, गुजरीमध्ये भाजीपाला विकत घेतानी तर व्यापाऱ्याकडे धान्य विकतानी जुनाट वजनकाट्यांचा वापर करुन ग्राहक आणि शेतकऱ्याची सर्रास लुट केल्या जात असल्याचा आरोप आहे. ...
अत्यल्प कमिशनवर धान खरेदी केंद्र चालवुन केदं्र व राज्य शासनाला सहकार्य करणाऱ्या तालुका स्तरीय खरेदीविक्री सहकारी संस्था अत्याधिक डबघाईस आल्या असून या पुर्वीच्या ...
केंद्र व राज्य स्तरावर राबविण्यात येत असलेल्या निर्मल भारत अभियानाचे २ आॅक्टोबर २०१४ पासून स्वच्छ भारत अभियान मिशन असे नामकरण करण्यात आले असून फक्त स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमातूनच ...
शासनाद्वारे गाव स्वच्छ बनविण्यासाठी प्रती वर्ष अरबो रुपये खर्च केले जात आहेत. तथापि वास्तविकता विपरीत आहे. जी गाव निर्मल झाली. ती गाव कागदावर नावारुपाला आली आहेत. ...