भारतीय रेल्वेत आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता ब्रिटिशकाळापासून स्वतंत्र अग्निशमन विभाग तयार केला गेला होता. परंतु, रेल्वे प्रशासनाने हा विभागच बंद केल्याचे धक्कादायक वास्तव आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना सुरुवात झाली आहे. या परीक्षांमध्ये कुठल्याही प्रकारे चूक होऊ नये किंवा परीक्षा केंद्रावर संभ्रमातून पेपरफुटीसारख्या घटना होऊ नये ...
औरंगाबाद : गेल्या साडेतीन वर्षांत महावितरणचे जीटीएलने वीज बिलापोटी ३५४ कोटी रुपये थकविले आहेत. शहरातील वीज ग्राहकांकडून जीटीएल सक्तीने बिलाची वसुली करीत आहे. ...
शहरात रस्त्यांवर, बाजारपेठांमध्ये होत असलेल्या बेशिस्त पार्किंगमुळे नागपूरकर त्रस्त झाले आहेत. मनात येईल तेथे गाडी पार्क केल्यामुळे रस्ते रुंद होत असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. ...
जगात सुरू असलेली युद्धजन्य परिस्थिती संपवायची असेल तर तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेल्या मार्गाने चालण्याशिवाय पर्याय नाही. जातीयवादी आणि धर्मांधतेचे युद्ध जगात सुरू आहे. ...
ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री शंकरराव गेडाम यांच्यावर गुरुवारी अंबाझरी स्मशानभूमी येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
औरंगाबाद : हातात मोराचे पीस आणि ‘ॐ षण्मुखाय विद्यमये, महा सेनाय धीमही, तन्नो षष्ठोदयात’ या मंत्राचा उच्चार करीत कार्तिकेय देवतेच्या दर्शनासाठी मंदिराच्या बाहेरून रांगा लागल्या होत्या. ...