आम आदमी पक्षाची लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरी आणि त्यानंतर पक्षातील अंतर्गत कलह वाढल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आपमध्ये मिशन पुनर्बांधणी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सामूहिक नेतृत्वाखाली मैदानात उतरणार असून निवडणुकीनंतर पक्षाचे आमदार नेता निवडतील असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले आहे. ...
भाजपचे नरेंद्र मोदी हे काँग्रेसच्या तिकीटावर उभे राहिले असते तर त्यांचादेखील पराभव झाला असे वादग्रस्त विधान काँग्रेसचे मुंबईतील नेते संजय निरुपम यांनी केले आहे. ...