ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
महिलांना 33 टक्के आरक्षण आणि काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन याला नवनियुक्त सरकारचे प्राधान्य राहील, असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी आपल्या अभिभाषणात सांगितल़े ...
पणजी : गोमेकॉतील एमबीबीएसच्या जागा वाढवून १५० करण्यास या वर्षीही आॅल इंडिया मेडिकल कौन्सिलने अनुकूलता दर्शविली असून, त्यासंबंधीचे पत्र गोमेकॉला आलेले आहे. ...
पणजी : नवा स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्यास प्रतिसाद मिळत नसल्याने सांताक्रुझचे काँग्रेस आमदार बाबूश मोन्सेरात यांनी नवा स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचा नाद सोडून दिला आहे. ...