शेतातील गोठ्यात बांधून असलेल्या चार वगारी बिबट्याने शुक्रवारी रात्री ठार मारल्या. विशेष म्हणजे गावकऱ्यांनी पिटाळून लावलेला बिबट घटनास्थळी वारंवार येत असल्याने नागरिकांमध्ये ...
चंद्रपूर - वणी - आर्णी लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार हंसराज गंगाराम अहीर यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेश निश्चित झाला आहे. त्यांच्या रूपाने स्वातंत्र्यानंतर यवतमाळ जिल्ह्याला ...
परिसरात वीज वितरण कंपनीने भरदिवसा भारनियमन आणि रात्रीचा वीजपुरवठा देणे सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीला घरी झोपण्याऐवजी शेतात काडीकचऱ्यात पिकांना ओलीत ...
केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयांतर्गत ई.पी.आर.आय. हा प्रकल्प सर्व राज्यामध्ये राबविला जात आहे. महाआॅनलाईन अंतर्गत ग्रामपंचायतींमध्ये सर्व कामे संगणकीकृत करण्यासाठी डाटा एट्री ...
विजेचे खांब तुटल्याने गत ४५ दिवसांपासून वीज प्रवाहित तारा जमिनीवर लोळत आहेत़ तक्रारी करूनही दुरूस्ती होत नसल्याने ग्रामस्थांनीच लाकडी खांबाच्या साह्याने वीज प्रवाह सुरू केला़ हा प्रकार ...
विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पेरेरचनेनुसार शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रुपये अनुदान द्यावे व त्यामध्ये शेतीची मर्यादा किमान चार हेक्टर ठेवावी. शेतकऱ्यांना २० टक्के अग्रीम बोनस ...
लोकशाहीत १८ वर्षानंतर कोणत्याही वयात निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्याचा अधिकार आहे. याच अधिकाराचा लाभ घेत आकोली येथील एका वृद्ध दाम्पत्याने ग्रामपंचायतीकरिता उमेदवारी दाखल केली. ...
गत एक आठवड्यात येथे पाच दिवसाच्या अंतरात दोन कथित आत्महत्या झाल्या. या दोन्ही आत्महत्या की हत्या याबाबत गुढ उकलण्यात पोलीस मात्र अद्याप अपयशी ठरले आहे. ...
कापूस खरेदीची शासकीय यंत्रणा म्हणून शेतकरी सीसीआयकडे पाहत असताना केवळ कमी लांबीचा कापूस म्हणून शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर देण्यात येत आहे. शासकीय यंत्रणेकडून शेतकऱ्यांना ...
गोदिया शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातील ठिकठिकाणच्या हॉटेलांमध्ये ग्राहकांना देण्यासाठी शुद्ध पाणीच नसते. किंबहुना बरेचदा ग्राहकांनी पाणी विकत घेऊन प्यावे यासाठी म्हणून मुद्दाम पाण्याच्या ...