डॉ. मनमोहनसिंग यांचे सरकार जाऊन नरेंद्र मोदी यांचे सरकार केंद्रात स्थापन झाल्यामुळे राष्ट्रपतींचे आताचे अभिभाषण काहीसे वेगळे असेल असे वाटले होते; परंतु प्रत्यक्षात ते तसे झाले नाही. ...
येथील डेंगीची साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत; परंतु नागरिक साथीबाबत गांभीर्याने घेत नसल्याची परिस्थिती पाहण्यास मिळत आहे. ...
भातपीक पेरणीसाठी यंदा रोहिणीची वाफ लागलीच नाही. मृग नक्षत्र कोरडे जाऊ लागले आहे. धूळवाफेवर शेतकऱ्यांनी केलेल्या भातपेरण्या फसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
दौंड येथील पंचायत समितीच्या कार्यालयाच्या परिसरात अपंगांच्या विविध मागण्या आणि समस्या सोडविण्यासाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. ...