येथील शासकीय कृषी उत्पन्न बाजार समितीवर आता नवीन प्रशासकीय संचालक मंडळ नियुक्त झाले आहे. मात्र बाजार समिती डबघाईस आल्याने दोन महिन्यांपासून कर्मचारी वेतनाविना राबत आहे. त्यांचे वेतन देण्यास निधी ...
विधानसभेच्या दिग्रस-दारव्हा मतदारसंघात गेल्या दहा वर्षांपासून शिवसेनेचे नेटवर्क आहे. हे नेटवर्क तोडण्यात गेल्या सहा वर्षात खुद्द प्रदेशाध्यक्षांनाही यश न आल्याने काँग्रेसमध्ये मरगळ आली आहे. ...
अहमदनगर : दिवंगत केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी सर्वपक्षीय नेत्यांनी जागवल्या आणि त्यामुळे मुंडेंच्या राजकीय जीवनाचा पट उलगडत गेला. ...
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर महिनाभराने रविवारी काँग्रेस कार्यकर्त्यांची चिंतन बैठक पार पडली. त्यात कार्यकर्त्यांचे आक्रमक रुप पाहून अखेर जिल्हाध्यक्षांना पक्षाची जिल्हा कार्यकारिणीच ...
यवतमाळात पोलीस भरती सुरू असून शारीरिक क्षमता चाचणीनंतर लेखी परीक्षेला प्रारंभ झाला. मोठ्या प्रमाणात उमेदवार यात सहभागी झाल्याने अशा खुल्या मैदानात लेखी परीक्षा घ्यावी लागली. ...
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर संजय गांधी निराधार समितीची सभा न घेण्यात आली नाही. यामुळे श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांची प्रकरणे प्रलंबित आहे. शिवाय २०१३ मधील प्रकरणे अद्यापही ...
पेरणीचा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असून शेतीकरिता लागणारे बियाणे, खते असे साहित्य बाजारपेठेत विक्रीला आहे. एकीकडे शेती साहित्याची मुबलकता असली तरी, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कमकुवत ...
मागील वर्षी अतिवृष्टी व गारपीटीच्या कटू आठवणी विसरुन शेतकरी पुन्हा खरीपाच्या तयारीला लागला आहे; परंतु यंदा सोयाबीन बियाण्यांच्या किमतीत अव्वाच्या सव्वा वाढ केली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. ...