उन्हाळ्यात जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागामार्फत कामधेनू दत्तक योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत पशुपालक शेतकऱ्यांना ...
केंद्र शासनाच्या निर्णयानुसार मॉडिफाईड बेनिफिट ट्रान्सर्फर फॉर एलपीजी कस्टमरस योजना १ जानेवारी २०१५ पासून लागू होणार आहे. या योजनेंतर्गत पुन्हा गॅसधारकांची गॅस सबसिडी बँक खात्यात जमा होणार आहे. ...
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बाबुपेठ चंद्रपूर येथे निवडश्रेणी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. प्रशिक्षण प्रमुख प्राचार्य शरद पाटील यांनी याबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) चंद्रपूर यांना पत्र ...
तुकूममधील ताडोबा मार्गावरील मुख्य रस्त्याखालून शहरात पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन तीन ते चार ठिकाणी फूटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. पाणी गळतीमुळे ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. चांगला उपक्रम असल्याने याला उत्तम प्रतिसाद मिळणे अपेक्षित होते. मात्र गावखेड्यापासून शहरांपर्यंत स्वच्छतेबाबत उदासीनताच दिसून येत आहे. ...
शेतात विहीर असतानाही भारनियमन आणि अनियमित वीज पुरवठ्यामुळे पिकांना पाणी देण्यास शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे. अनेकदा कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने ...
शासकीय सेवेत उच्च पदस्थ अधिकारी बनण्यासाठी एक चाचणी परीक्षा व दोन मुख्य अशा तीन परीक्षा घेण्यात येतात. मात्र शिक्षक होण्यासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या पाच चाचणी परीक्षा लादण्यात आल्या आहेत. ...
गेल्या २४ महिन्यांपासून रखडलेल्या बँक कर्मचाऱ्यांची वेतन वाढ, पेन्शन, अनुकंपा तत्वावर नोकरी आदी मागण्यासाठी विविध बँकाच्या कर्मचाऱ्यांनी आज एकदिवसीय संप केला. त्यामुळे ग्राहकांची ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियान सुरु करुन स्वच्छतेचा कानमंत्र दिला आहे. त्यांच्या आदेशानुसार देशभर स्वच्छता अभियान धडाक्यात राबविले जात आहे. या अभियानात ...