ग्राहकांना विनाविलंब न्याय मिळावा यासाठी अध्यक्षांच्या अनुपस्थितीत ज्येष्ठ सदस्यांना न्यायनिवाड्याचे अधिकार देण्यात आले आहेत. राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये ज्येष्ठ सदस्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात ...
राज्य सरकारने सुरु केलेली १०८ दूरध्वनी क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा राज्यातील १० लाख ४१ हजार रुग्णांसाठी देवदूत ठरली आहे. मागील सहा महिन्यांत या रुग्णांपैकी ३६ हजार १३२ रुग्णांना आपत्कालिन मदत ...
जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यावरून ६ टक्के करण्यात आले आहे. ते पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे, अशी ओबीसी समाजाची मागणी आहे. मात्र राज्य सरकार या प्रश्नावर उदासिन असल्याचे दिसत आहे. ...
महावितरणद्वारे राबविली जाणारी व यशस्वी झालेली कृषी संजीवनी योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेमुळे विदर्भातील सुमारे साडेपाच लाख शेतकऱ्यांना संजीवनी मिळणार आहे. ...
जालना: जैन समाजांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी अल्पसंख्यांक दर्जाचा लाभ घेतला पाहिजे, असे मत भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख यांनी व्यक्त केले. ...
विदर्भातील शेतकरी अतिवृष्टी व गारपिटीने पार खचून गेला आहे. मात्र त्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. परिणामी वैदर्भीय जनतेने लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादीचा सफाया केला. ...