भंडारा : पावसाच्या विलंबामुळे आणि सिंचन सुविधाअभावी भंडारा आणि मोहाडी तालुक्यातील धानाच्या पऱ्हे करपत आहेत. पऱ्हे वाचविण्यासाठी किसान गर्जनाने पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी केली होती. ...
मानव विकास कार्यक्रमांतर्गत शिकवणी वर्गातून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी दोन हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार असल्याचा निर्णय शासनाच्या नियोजन विभागाने घेतला आहे. ...
तुमसरजवळील मॅग्नीज शुद्ध करणारा युनिव्हर्सल फेरो कारखान्यावर महावितरणचे सुमारे २५० कोटींचे वीज बिल थकीत होते. महावितरण व बीएफआयआर बोर्ड यांच्यात नुकतीच दिल्ली येथे बैठक झाली. ...
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी स्कूल बस नियमावली तयार करण्यात आली. मात्र शहरी भागात २० टक्के तर ग्रामीण भागात ८० टक्के स्कूल बस चालकांनी अद्यापही नियमांची पूर्तता केली नसल्याचे उघडकीस ...
परभणी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरल्यानंतर येथील विद्यार्थ्यास तब्बल तीन वर्षांपासून लाभ मिळालेला नाही. ...
बोरी : जिंतूर तालुक्यातील बोरी येथील ग्रामीण रुग्णालयाचा कारभार हा कंत्राटी डॉक्टरांवरच सुरू आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. याचे सोयरसूतक कोणालाच नसल्याचे दिसून येत आहे. ...
महाराष्ट्रामध्ये ३३ समाज असे आहेत की, ज्याची लोकसंख्या अधिक आहे. त्यांनाही राज्य शासनाने आरक्षण लागू करावे, अशी मागणी आमदार रवी राणा यांनी निवेदनातून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना केली आहे. ...
शासनाने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेतील पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींना ८०० कोटींवर निधी वितरित केला आहे. या योजनेला मिळत असलेला ...